शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

कर्जमाफी अर्जाकरिता तरूणाईचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. लिंक फेलमुळे दिवसाला २ ते ३ अर्ज संगणक स्वीकारत असल्याने शेतकºयांना सपत्नीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : सर्व्हर फेलमुळे त्रास वाढला

मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. लिंक फेलमुळे दिवसाला २ ते ३ अर्ज संगणक स्वीकारत असल्याने शेतकºयांना सपत्नीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही अगतिकता तरूणाईला पाहून न झाल्याने स्वखर्चातून संगणक सेवा सुरू करून शेतकºयांना सेवा पुरवित आहेत. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील तरुणांनी स्वत: सेवा सुरु करून २५० शेतकºयांनी या सेवेचा लाभ दिला आहे.ग्रामीण भागात संगणक सेवेतील नेटवर्क सेवा कोलमडलेली आहे. प्रशासनाला कळवूनही सेवेत सुधारणा नसल्याने काम खुपच संथ गतीने सुरु आहे. राज्य शासनाने १५ सप्टेंबर अंतिम तारीख ठेवल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. शेतकरी दिवसा कामे न होत नसल्यामुळे रात्रीही सपत्नीक हजर राहून कर्जमाफी अर्ज भरत आहे. विविध सेवा सहकारी संस्था अंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून आॅनलाईनकरिता मिळत आहेत. मात्र इतर बँकांकडून अर्ज मिळत नसल्याने बँकांकडून घेतलेले कर्ज माफ होणार की नाही याबाबत साशंकता आहे.शेतकºयांच्या कर्जाची संपूर्ण माहिती बॅक, उपनिबंधक कार्यालयात आहे. आॅनलाईन कर्जमाफीत संगणकाची सेवा तत्पर नसल्याने काम संथगतीने होत आहे. ही शेतकºयांची चेष्टा आहे. उद्योगपतींचे कर्ज एका झटक्यात माफ होते. तर शेतकºयांचे का नाही असा प्रश्न चर्चिला जात आहे. जेवनाळा येथे आॅनलाईन सेवा शून्य खर्चात तत्पर करण्याकरिता सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल गोंदोळे, जेष्ठ नागरिक विठ्ठल गोंदोळे, संस्थेचे शिपाई संभू लुटे व संगणक चालक भारती हरडे यांनी सहकार्य केले आहे.शेतकरी देशाचा आधार असून त्याचा सन्मान जपला पाहिजे. शासन कर्जमाफीकरिता सरसावला असताना तांत्रिक अडचणी येत आहेत. ज्यांना सेवा पुरविणे शक्य आहे त्यांनी कर्तव्य समजून पुढाकार घ्यावा व शेतकºयांना आॅनलाईन कर्जमाफीत सहकार्य करावे.-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा