शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विनयभंग प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: May 17, 2014 23:34 IST

दुचाकीवर घेऊन जाऊन जंगलात आपल्यावर जबरदस्ती करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहबाळा येथील एका पिडीत महिलेने पत्रपरिषदेतून केली.

 भद्रावती : दुचाकीवर घेऊन जाऊन जंगलात आपल्यावर जबरदस्ती करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहबाळा येथील एका पिडीत महिलेने पत्रपरिषदेतून केली. २४ एप्रिल रोजी राजुरा येथे लग्नाला जात असताना चंद्रपूर येथील बसस्थानकावर आपल्याच घराजवळील युवक संदीप खरे हा भेटला. त्याने राजुराला जायचे आहे व मी तुम्हाला राजुराला सोडून देतो, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला. दरम्यान बल्लारपूर जवळ लघुशंकेचा बहाणा करून त्याने गाडी थांबविली व चाकू काढून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तसेच जबरदस्तीने आपला हात पकडून आपणास जंगलात घेऊन गेला व आपले पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. आपल्यावर जबरदस्ती करू लागला. त्यामुळे आरडा-ओरड करून त्याच्या तावडीतून सुटून रस्त्यावर आली. त्यानंतर त्याने पती व मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन गाडीवर बसवून बल्लारपूर बसस्थानकावर सोडून दिले. यानंतर लग्नावरुन परत मोहबाळा येथे आल्यानंतर सुद्धा त्याने आपणास त्रास देणे सुरू केले. याबाबत पतीला घडलेला प्रकार सांगून १ मे रोजी भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपी एका दिवसातच जमानतीवर सुटला, असा आरोपही पिडीत महिलेने केला. सुटका झाल्यानंतर तुम्ही माझे काहीच बिघडवू शकत नाही, असे म्हणून आणखी त्रास देणे सुरू केल्याचेही महिलेने सांगितले. (शहर प्रतिनिधी)