शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सूर्यनारायण कोपला; भंडारा ४५.५ अंशावर

By admin | Updated: May 20, 2015 01:21 IST

दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत.

भंडारा : दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत. सोमवार आणि मंगळवार या वर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वात 'हॉट' दिवस ठरला आहे. काल सोमवारी ४३.५ अंश तापमानाची नोंद केल्यानंतर आज पुन्हा तापमानात वाढ दिसून आली. आजचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गत २४ तासात तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा आबाल वृद्धांसह सर्वांनाच फटका बसला आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सुर्याच्या उष्णतेत प्रखरता जाणवत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत रहदारी असलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. सायंकाळी ५ वाजतापर्यंत तिच स्थिती होती. रस्त्यांवर तथा बाजारपेठेत शुकशुकाट होता. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. पाणपोई व शितपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी दिसून आली. उष्णतेपासून बचाव करता यावा यासाठी नागरिक धडपड करीत असल्याचे दिसले. एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच उन्हाच्या काहिलीने नागरिकांसह वन्यप्राण्यांची ससोहोलपट सुरू होत असते. मागील तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनात आले. आजचा दिवस सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. गत बारा दिवसातील तापमानाचा हा उच्चांक आहे. वैशाख महिन्याच्या सुरूवातीपासूनच उष्णतेची प्रखरता जाणवू लागली आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, आज तापमानाची तिव्रता अधिक होती. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. दि. ७ मे रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरणच जास्त राहिले आहे. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. तो अद्याप स्थिर आहे. (प्रतिनिधी)