शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादकांचे नुकसान : उशीरा पेरणी शेतकऱ्यांना भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : उन्हाळी हंगामातील धानाची लागवड उशीरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक पावसात अडकल्याचे वास्तव आहे. काही भागात सदर पीकाची कापणी व मळणीच पाण्यात सापडल्याने पिकाची ऊशिरा लागवड शेतकऱ्यांना चांगलीच भोवली असुन धानपिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.ज्या भागात शासनाचे आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना धानाची केंद्रावर विक्री करतांना ‘पैसे द्या टोकण घ्या’ असे केंद्र चालकासह प्रशासनाकडुन पिळवणुकीचे धोरण अवलंबिले गेल्याची आरोपात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगु लागल्या आहेत.दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी ऊन्हाळी हंगामात धानाची ऊशिरा लागवड केल्याने पावसाळ्याचे दोन नक्षञ लोटण्याला अवघा आठवडा उरला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात कापणी व मळणी झालेल्या धानासह शेतातील ऊभ्या धानपिकाची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाणी होत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,पीक कर्ज घेऊन खरीप व ऊन्हाळी हंगामात शेती करणारा शेतकरी निसर्गाच्या प्रकोपात सापडल्याने ऊत्पादित धानाची हानी होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे आधारभुत धान खरेदी केंद्र चालकांकडुन शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत असल्याची देखील संतापजनक चर्चा आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यात अडकलेल्या ऊन्हाळी हंगामातील धान ऊत्पादक शेतकºयांची केंद्र चालकांकडुन होणारी पिळवणुक थांबविण्याहेतू उपाययोजना करावी, अशी मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.धान पोतीही भिजलीअध्यार्हुन अधिक क्षेञातील ऊन्हाळी धानाची कापणी व मळणी आटोपली असतांना काही क्षेञातील धानपिक कापणी व मळणीवाचुन शिल्लक आहेत. कापणी व मळणी झालेले धानाची पोती शासनाने विहीत कालावधित आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने तसेही पावसाने धान पोती भिजल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती