शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

उन्हाळी धान हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधान उत्पादकांचे नुकसान : उशीरा पेरणी शेतकऱ्यांना भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : उन्हाळी हंगामातील धानाची लागवड उशीरा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक पावसात अडकल्याचे वास्तव आहे. काही भागात सदर पीकाची कापणी व मळणीच पाण्यात सापडल्याने पिकाची ऊशिरा लागवड शेतकऱ्यांना चांगलीच भोवली असुन धानपिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड आहे.लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे.ज्या भागात शासनाचे आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे अशा भागातील शेतकऱ्यांना धानाची केंद्रावर विक्री करतांना ‘पैसे द्या टोकण घ्या’ असे केंद्र चालकासह प्रशासनाकडुन पिळवणुकीचे धोरण अवलंबिले गेल्याची आरोपात्मक चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगु लागल्या आहेत.दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी ऊन्हाळी हंगामात धानाची ऊशिरा लागवड केल्याने पावसाळ्याचे दोन नक्षञ लोटण्याला अवघा आठवडा उरला आहे. अशातच ऐन पावसाळ्यात कापणी व मळणी झालेल्या धानासह शेतातील ऊभ्या धानपिकाची देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाणी होत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,पीक कर्ज घेऊन खरीप व ऊन्हाळी हंगामात शेती करणारा शेतकरी निसर्गाच्या प्रकोपात सापडल्याने ऊत्पादित धानाची हानी होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे व दुर्लक्षामुळे आधारभुत धान खरेदी केंद्र चालकांकडुन शेतकऱ्यांची बेसुमार लुट होत असल्याची देखील संतापजनक चर्चा आहे.याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यात अडकलेल्या ऊन्हाळी हंगामातील धान ऊत्पादक शेतकºयांची केंद्र चालकांकडुन होणारी पिळवणुक थांबविण्याहेतू उपाययोजना करावी, अशी मागणी पिडीत शेतकºयांनी केली आहे.धान पोतीही भिजलीअध्यार्हुन अधिक क्षेञातील ऊन्हाळी धानाची कापणी व मळणी आटोपली असतांना काही क्षेञातील धानपिक कापणी व मळणीवाचुन शिल्लक आहेत. कापणी व मळणी झालेले धानाची पोती शासनाने विहीत कालावधित आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने तसेही पावसाने धान पोती भिजल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगीतले.

टॅग्स :agricultureशेती