शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

बॉक्l .विद्यार्थ्यांच्या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार खरबी येथे अनेक तरूण पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादवरून आपल्या मूळ गावी ...

बॉक्l .विद्यार्थ्यांच्या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार

खरबी येथे अनेक तरूण पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादवरून आपल्या मूळ गावी परतले आहेत. आपले नोकरीचे कामकाज तसेच विद्यार्थी उच्चशिक्षित विद्यार्थी आपले अभ्यासक्रम परीक्षेचे कामकाज ऑनलाईन करत असताना वारंवार नेटवर्क डिस्कनेक्ट होत असल्याने त्रासले आहेत. त्यामुळे आपले काम होण्यासाठी रात्री दिवसा राष्ट्रीय महामार्गावर घराच्या छतावर अनेक जण चढतात. त्यामुळे यातून कोणाचा नाहक जीव गेल्यास या अपघाताला संबंधित कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.

काेट

मोबाईल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. यासाठी तहसीलदारांना ही भेटलो. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. समस्या न सुटल्यास ग्रामस्थांसह महामार्गावर रास्ता रोको करावा लागेल.

संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका

कोट

माझे पदवीचे शिक्षण सुरू आहे. कोरोनानंतर मी अनेक दिवस गावातच राहत आहे. अभ्यासक्रम ऑनलाईन करत असताना वारंवार अडथळे येतात. प्रसंगी आम्हाला राष्ट्रीय महामार्ग, घराच्या छताचा अनेकदा आधार घ्यावा लागतो.

वैशाली बोरकर,

पदवीची विद्यार्थिनी, खरबी नाका,