शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

बॉक्l .विद्यार्थ्यांच्या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार खरबी येथे अनेक तरूण पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादवरून आपल्या मूळ गावी ...

बॉक्l .विद्यार्थ्यांच्या अपघाताला कंपनीचे अधिकारीच जबाबदार

खरबी येथे अनेक तरूण पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादवरून आपल्या मूळ गावी परतले आहेत. आपले नोकरीचे कामकाज तसेच विद्यार्थी उच्चशिक्षित विद्यार्थी आपले अभ्यासक्रम परीक्षेचे कामकाज ऑनलाईन करत असताना वारंवार नेटवर्क डिस्कनेक्ट होत असल्याने त्रासले आहेत. त्यामुळे आपले काम होण्यासाठी रात्री दिवसा राष्ट्रीय महामार्गावर घराच्या छतावर अनेक जण चढतात. त्यामुळे यातून कोणाचा नाहक जीव गेल्यास या अपघाताला संबंधित कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.

काेट

मोबाईल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. यासाठी तहसीलदारांना ही भेटलो. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. समस्या न सुटल्यास ग्रामस्थांसह महामार्गावर रास्ता रोको करावा लागेल.

संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका

कोट

माझे पदवीचे शिक्षण सुरू आहे. कोरोनानंतर मी अनेक दिवस गावातच राहत आहे. अभ्यासक्रम ऑनलाईन करत असताना वारंवार अडथळे येतात. प्रसंगी आम्हाला राष्ट्रीय महामार्ग, घराच्या छताचा अनेकदा आधार घ्यावा लागतो.

वैशाली बोरकर,

पदवीची विद्यार्थिनी, खरबी नाका,