शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:47 IST

तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देविनासूचना काढले : मारेगाव येथील महाराष्ट्र मेटल कारखान्यातील प्रकार

आॅनलाईन लोकमतभंडारा : तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सदर कामगारांना परत घेण्याच्या मुद्यावर त्या कामगारांनी कंपनीसमोरच ठिय्या मांडला.तालुक्यातील मारेगाव येथे शहापूर नजीक ही कंपनी असून यात ४५० पेक्षा कामगार कार्यरत आहेत. यात १५० च्या जवळपास स्थायी कामगार असून अन्य कामगार कंत्राटदारांच्या अंतर्गत कंत्राटी स्वरुपात कार्य करतात. मंगळवारी विना सूचना १० कंत्राटी कर्मचाºयांना कामावर घेण्यास नकार देण्यात आला.हे सर्व कामगार ५ ते ७ वर्षांपासून येथे काम करीत आहेत. कसलीही पूर्व सूचना न देता व कारण न सांगता कामगारांना कामावरून का कमी केले असा प्रश्न उपस्थित करून अन्य कंत्राटी कामगारांनी सदर कर्मचाºयांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले.सर्व कंत्राटी कामगारांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनसची मागणी केली होती. त्या संबंधाने सहाय्यक कामगार आयुक्तांनाही मागणीचे निवेदन दिले होते. बोनस अजूनपर्यंत कर्मचाºयांना मिळाले नाही. त्यामुळेच सुडबुद्धीने या कामगारांना काढण्यात आले काय? असा सवालही कंत्राटी कामगारांनी उपस्थित केला आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीला घेऊन कंपनीतील अन्य कंत्राटी कामगारांनीही कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले आहे. या कामगारांना धोका उत्पन्न झाल्यास याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची राहील असेही या कामगारांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. सदर आंदोलनाला आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) यांनीही पाठींबा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकांसह जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.आयटकचे कार्याध्यक्ष हिवराज उके, दयानाथ चव्हाण, हिरालाल चरडे, अशोक बाभरे, गोवर्धन मते, जितेंद्र राऊत, राजू शेंडे, नागेश्वर मेश्राम, अमर बागडे, संजय वासनिक, जितेंद्र शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रतिसाद मिळेनायासंदर्भात एमएमपीआयएलचे महाव्यवस्थापक मिलिंद खेर यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनधीने संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला खरा पण प्रश्न विचारण्यापूर्वीच फोन कट केला.