शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
3
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
4
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
5
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
7
'यापुढे हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तर...', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
8
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
9
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
10
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
11
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
12
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
13
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
14
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
15
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
16
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
17
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
18
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
19
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
20
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

वीज बिल माफीसाठी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिल माफ करण्यासाठी जिल्ह्यातील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उर्जा मंत्र्यांना पाठविण्यात आले.या महिलांचे नेतृत्व त्रिवेणी वासनिक यांनी केले. याप्रसंगी कलापती गणविर, सुजाता घोडीचोर, सिलीलता नंदागवळी, त्रिवेणी उपवंशी उपस्थित होत्या. वरठी व भंडारा येथील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भंडाराचे मुख्य कार्यकारी अभियंता नंदागवळी यांनाही देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे. परिणामी वीज ग्राहकांवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतांना हे राज्य सामान्य जनतेचे शेतकºयांचे, कष्टकरांचे आहे असे म्हणतात. दुष्काळाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा कर माफ करुन दिलासा दिला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुध्दा शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिले माफ करावीत, अशी मागणी निवेदनातून महिलांनी केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज