शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप ...

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप लोकांचे बळी घेतले, महिलांवर अत्याचार केले, ते अत्यंत निंदनीय असून या हिंसाचारातील अन्यायग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशात याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता या निवेदनातून वर्तविली आहे. या सततच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भयग्रस्त नागरिक आपली घरे सोडून जात आहेत. मात्र, बंगालचे राज्य सरकार येथील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या अनिल मरसकोल्हे, चंद्रकांत वडीचार, विलास मरसकोल्हे, दुर्योधन सय्याम, आशिष गुप्ता, गोवर्धन कांबळे, जिल्हा संघटनमंत्री संजय मस्के आदी प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्याकडे निवेदन सुपुर्द केले.