शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप ...

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप लोकांचे बळी घेतले, महिलांवर अत्याचार केले, ते अत्यंत निंदनीय असून या हिंसाचारातील अन्यायग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशात याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता या निवेदनातून वर्तविली आहे. या सततच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भयग्रस्त नागरिक आपली घरे सोडून जात आहेत. मात्र, बंगालचे राज्य सरकार येथील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या अनिल मरसकोल्हे, चंद्रकांत वडीचार, विलास मरसकोल्हे, दुर्योधन सय्याम, आशिष गुप्ता, गोवर्धन कांबळे, जिल्हा संघटनमंत्री संजय मस्के आदी प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्याकडे निवेदन सुपुर्द केले.