शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप ...

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती हादरवणारी आहे. येथील गुंडांनी ज्या पद्धतीने हल्ले करून निष्पाप लोकांचे बळी घेतले, महिलांवर अत्याचार केले, ते अत्यंत निंदनीय असून या हिंसाचारातील अन्यायग्रस्तांना योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशात याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता या निवेदनातून वर्तविली आहे. या सततच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भयग्रस्त नागरिक आपली घरे सोडून जात आहेत. मात्र, बंगालचे राज्य सरकार येथील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या अनिल मरसकोल्हे, चंद्रकांत वडीचार, विलास मरसकोल्हे, दुर्योधन सय्याम, आशिष गुप्ता, गोवर्धन कांबळे, जिल्हा संघटनमंत्री संजय मस्के आदी प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्याकडे निवेदन सुपुर्द केले.