शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: March 1, 2017 00:33 IST

भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत.

नाना पटोले यांचे आवाहन : लाखनीत जनता दरबारचे आयोजनलाखनी : भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. या योजनाचा लाभ गोरगरीबांना मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे असे आवाहन लाखीन येथे २७ फेब्रुवारीला आयोजित जनता दरबारात बोलतांना खा. नाना पटोले यांनी केले.लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात २७ फेब्रुवारीला जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात शेतातील धान पिकाला व ऊस पिकाला १६ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांनी मागणी उचलून धरली. सध्या ८ ते १२ तास वीज पुरवठा होत असून लवकरच १६ तासापर्यंत कृषीपंपाना वीज पुरवठा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणी करुन तोडगा काढला जाईल असे आश्वासन खा. नाना पटोले यांनी दिले. वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नवे सबस्टेशन, नवे जनित्र बसविण्यासाठी महावितरणकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्युत दाब कमी अधिक झाल्यास कृषी पंप जळून शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. हे नुकसान होणारनाही याची काळजी घेणे महावितरणचे काम आहे असेही ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना खा. पटोले यांनी सध्या नव्याने गोसे प्रकल्पात शेतजमिनी गेल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यास केंद्र शासनाच्या नव्या धोरणानुसार पाच पट रक्कम मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी केंद्र शासनाच्या धोरणापूर्वी गोसे प्रकल्पाअंतर्गत हस्तगत करण्यात आल्या. त्यांना जुन्या धोरणानुसार रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट केले. निराधार योजनेच्या नावावर खोटे दस्तावेज तयार करुन आर्थिक सहाय्यता घेतली जाते. खऱ्या लाभार्थींना निश्चित लाभ मिळावा. मात्र यातील नकली लाभार्थीचा शोध घेतला पाहिजे.या जनता दरबाराला खा. नाना पटोले, आ. राजेश काशीवार, सभापती विनायक बुरडे, आत्राम, उपसभापती विजय कापसे, जि.प. सदस्य आकाश कोरे, खविसचे संचालक मनिराम बोळणे, निंबेकर, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर प्रामुख्याने उपस्थित होते.वन जमिनीचे पट्टे मिळावे, व्यसनमुक्ती व दारुबंदी व्हावी आदी मागण्या ग्रामस्थांनी कुटूंब सहायता योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचा चेक विधवा महिलांना खा. पटोले, आ. काशिवार यांच्या हस्ते देण्यात आला. जनता दरबारात अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)