शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

जिल्ह्यात सौर कृषिपंप कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 00:43 IST

अटल सौर कृषिपंपाअंतर्गत जिल्ह्यातील भिलेवाडा येथील शेतकरी आकर्ष अरुण बांते व कुलदिप मनोहर बांते यांच्या शेतीमध्ये

अटल सौर कृषिपंप योजना : भिलेवाडा येथे शुभारंभभंडारा : अटल सौर कृषिपंपाअंतर्गत जिल्ह्यातील भिलेवाडा येथील शेतकरी आकर्ष अरुण बांते व कुलदिप मनोहर बांते यांच्या शेतीमध्ये तीन अश्वशक्तीच्या डीसी सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले.सौर कृषिपंपाला जिल्हाधिकारी तथा भंडारा जिल्हा सौर कृषिपंप निवड समिती अध्यक्ष धीरजकुमार यांनी शनिवारला सकाळी ११ वाजता भिलेवाडा येथे प्रत्यक्ष भेट दिली. भेटी दरम्यान सौर कृषिपंपाचे लाभार्थी आकर्ष अरुण बांते व कुलदिप मनोहर बांते सहपरिवारासह शेतावर उपस्थित होते. सोबतच भंडारा पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद भुरे, सरपंच प्रव्हिनी बांते, आनंदराव निंबार्ते, नामदेव हजारे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचेसोबत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश एम.मडावी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल के.गेडाम, भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता हिवरकर, भंडारा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप भोयर तसेच जैन एरिगेशनतर्फे कार्यकारी अभियंता नंदू पाटील उपस्थित होते. नंदू पाटील यांनी जिल्हाधिकारी, शेतकरी वर्ग व उपस्थित गावकऱ्यांना माहिती देवून प्रत्यक्ष सौर कृषीपंप सुरु करून दाखविले. जैन एरीगेशन कंपनीतर्फे ५ वर्षाची मेंटेनन्स, वॉरंटी व देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. सौर कृषीपंपाचा शासनातर्फे विमा करण्यात येणार आहे .सौर कृषीपंप यंत्रणेला विजेपासून सुरक्षा मिळविण्याकरिता वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये एकुण १९५ सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ४० शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हा निवड समितीतर्फे निवड करण्यात आली आहेत. तसेच २५ लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्जाचे सर्वेक्षण पूर्तता झाले असून ते लवकरच मंजूर करण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ५ टक्के हिस्सा भरावयाचा असून ९५ टक्के शासनातर्फे अनुदान देण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ३, ५, ७, ५ अश्वशक्तीचे सौर कृषी पंपाचा या योजनेमध्ये समावेश केला आहे. (नगर प्रतिनिधी)