शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

समाजाची महिलांविषयी मानसिकता बदलणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

पवनी : महिला या सामाजिक जीवनात नव्हे तर कौटुंबिक स्तरावर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला बळी पडत आहेत. हिंसाचार किंवा अत्याचाराविरुद्ध ...

पवनी : महिला या सामाजिक जीवनात नव्हे तर कौटुंबिक स्तरावर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला बळी पडत आहेत. हिंसाचार किंवा अत्याचाराविरुद्ध स्त्री जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत तिचे संरक्षण आणि सबलीकरण शक्य नाही. ज्या समाजात महिलांना मान नाही तो समाज विकसित होऊ शकत नाही. समाजाची स्त्रियांप्रति मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे तसेच स्त्रियांना सामाजिक, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक स्वावलंबित्व प्रदान करणे गरजेचे आहे, कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांचे समक्षीकरण साधले जाऊ शकते. या स्थितीत महिलांसमोरील सामाजिक व न्यायिक आव्हाने यावर चर्चा घडवून आणणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्या, भाजपा पवनी तालुका महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नखाते यांनी केले.

निघवी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संचालन रजनी तरोने तर आभार प्रदर्शन शिल्पा शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून भाजपा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी नखाते, प्रमुख पाहुणे निघवीच्या सरपंच सीमा तरोने, माजी सरपंच मनीषा फुंडे, ग्रा.पं. सदस्या ब्राह्मणकर, शिल्पा चन्ने, अंगणवाडी सेविका फुंडे, अर्चना वासनिक, सुशीला फुंडे, वैशाली डोये मंचावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला निघवी येथील शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.