शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सेवाभावनेतूनच समाजविश्वास शक्य

By admin | Updated: January 1, 2015 22:57 IST

आधुनिक विज्ञान युगात भरकटलेल्या युवकांना चांगल्या गुणांचे सुसंस्कारीत विचार रूजविले जावे. जेणे करून त्यांच्यात सेवाभाव निर्माण होवून गावांतील समाजविकासाची कामे शक्य होईल,

रासेयो शिबिराच्या समारोप : प्राचार्य मोहबंशी यांचे प्रतिपादनजवाहरनगर : आधुनिक विज्ञान युगात भरकटलेल्या युवकांना चांगल्या गुणांचे सुसंस्कारीत विचार रूजविले जावे. जेणे करून त्यांच्यात सेवाभाव निर्माण होवून गावांतील समाजविकासाची कामे शक्य होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंंशी यांनी केले.कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपपंप जवाहरनगर द्वारे पिपरी पुनरवसन येथे आयोजित रासेयो शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून गोविंददादा कातोरे, माजी सरपंच भगवान ढेंगे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कातोरे, पोलीस पाटील दिगंबर ठवकर, रमेश ठवकर, प्रा. जे.व्ही. कोटांगले, प्रा. अनिता वंजारी, प्रा. पौर्णिमा रहांगडाले, प्रा. एम.ए. रहांगडाले उपस्थित होते.यावेळी कातोरे म्हणाले, जीवनात प्रत्येकाने स्वत:साठीच जीवन न जगता समाजातील गरजु लोकांकरीता जगावे ज्यांना गरज असेल अशा लोकांना नेहमी मदत करावी. याप्रसंगी सात दिवसीय शिबिरात ग्राम पिपरी व मारेगाव येथील स्वच्छ भारत अभियान संकल्पने अंतर्गत रस्ते, बोरवेल, नाल्या स्वच्छ करण्यात आले. त्याचप्रमाणे पथनाट्य, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोकाभिमुख कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली. उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.ए. रहांगडाले यांनी केले. संचालन प्रा. सुभाष गोंडाणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. साधना वाघाडे यांनी केले. (वार्ताहर)