शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्यांनी जोपासले सामाजिक दायित्व

By admin | Updated: September 28, 2015 00:57 IST

गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून ....

वरठीतील प्रकार : श्रमदानातून उपसला तलावातील गाळ, गणेश विसर्जनासाठी केली व्यवस्थातथागत मेश्राम  वरठीगणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून सामाजिक दायित्वाचे उत्तम उदाहरण ग्रामस्थांसमोर सादर केले आहे. गावात सार्वजनिक उत्सवादरम्यान या तलावात मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. पण स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तलावात दुर्गंधी व घाण वाढली होती.गावाच्या मध्यभागी इंग्रजाच्या काळापासून मोठे तलाव आहे. मध्यभागी तलाव असल्यामुळे गावात या तलावाचे मोठे महत्व आहे. पण नियमीत गाळ उपसा न झाल्यामुळे तलावाच्या चार ही भागात मोठया प्रमाणात वनस्पती उगवल्या आहेत. तलावाची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे सर्वत्र तलावात जमा झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. याकडे प्रशासनाचे नियमीत दुर्लक्ष होत आहे. गावातील सार्वजनिक उत्सव दरम्यान सर्व मूर्त्यांचे विसर्जन या तलावात होते. तलावात मोठया प्रमाणात असलेले पाणी सर्वत्र पसरलेली घाण, गाळ व वनस्पती वाढल्यामुळे तलावात धार्मिक विधी करणे धोकादायक आहे. सध्या सार्वजनिक उत्सवाचे सत्र सुरु आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य थारनोद डाकरे, रवींद्र बोरकर, चांगदेव रघुते, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व ओ.बी.सी. सेवा संघ वरठीचे अध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांनी तलावातील गाळ उपसून आजुबाजूला असलेली वनस्पती काढूून विसर्जनासाठी जागा मोकळी करुन दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुटी असूनही योगदान दिले. उपेक्षित असलेले तलावाला पाळ आहे हे प्रथमच दिसले. गावाच्या मुख्य मार्गावर असलेल्या तलावाच्या दुरव्यवस्थेला जबाबदार कोणी ही असले तरी समस्याची जाण ठेवून तत्परता दाखवून स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.