शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

अन् त्यांनी जोपासले सामाजिक दायित्व

By admin | Updated: September 28, 2015 00:57 IST

गणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून ....

वरठीतील प्रकार : श्रमदानातून उपसला तलावातील गाळ, गणेश विसर्जनासाठी केली व्यवस्थातथागत मेश्राम  वरठीगणेश विर्सजनच्या पुर्वसंध्येला गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी तलावातील गाळ व कचरा काढून सामाजिक दायित्वाचे उत्तम उदाहरण ग्रामस्थांसमोर सादर केले आहे. गावात सार्वजनिक उत्सवादरम्यान या तलावात मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. पण स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे तलावात दुर्गंधी व घाण वाढली होती.गावाच्या मध्यभागी इंग्रजाच्या काळापासून मोठे तलाव आहे. मध्यभागी तलाव असल्यामुळे गावात या तलावाचे मोठे महत्व आहे. पण नियमीत गाळ उपसा न झाल्यामुळे तलावाच्या चार ही भागात मोठया प्रमाणात वनस्पती उगवल्या आहेत. तलावाची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे सर्वत्र तलावात जमा झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. याकडे प्रशासनाचे नियमीत दुर्लक्ष होत आहे. गावातील सार्वजनिक उत्सव दरम्यान सर्व मूर्त्यांचे विसर्जन या तलावात होते. तलावात मोठया प्रमाणात असलेले पाणी सर्वत्र पसरलेली घाण, गाळ व वनस्पती वाढल्यामुळे तलावात धार्मिक विधी करणे धोकादायक आहे. सध्या सार्वजनिक उत्सवाचे सत्र सुरु आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य थारनोद डाकरे, रवींद्र बोरकर, चांगदेव रघुते, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व ओ.बी.सी. सेवा संघ वरठीचे अध्यक्ष वीरेंद्र देशमुख यांनी तलावातील गाळ उपसून आजुबाजूला असलेली वनस्पती काढूून विसर्जनासाठी जागा मोकळी करुन दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुटी असूनही योगदान दिले. उपेक्षित असलेले तलावाला पाळ आहे हे प्रथमच दिसले. गावाच्या मुख्य मार्गावर असलेल्या तलावाच्या दुरव्यवस्थेला जबाबदार कोणी ही असले तरी समस्याची जाण ठेवून तत्परता दाखवून स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.