शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

संवादातील गोडव्यानेच सामाजिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:05 IST

संवाद आणि संप्रेषण ही एक मोठी कला असून आजच्या काळात संवादात गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी सामाजिक विकासात संवाद ही महत्वपूर्ण भूमिका बजावित असते, असे विचार वीज वितरण कंपनीचे भंडारा येथील सहायक अभियंता स्वाती पराग फटे यांचे आहेत.

ठळक मुद्देअभियंता स्वाती फटे म्हणतात...

भंडारा : संवाद आणि संप्रेषण ही एक मोठी कला असून आजच्या काळात संवादात गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी सामाजिक विकासात संवाद ही महत्वपूर्ण भूमिका बजावित असते, असे विचार वीज वितरण कंपनीचे भंडारा येथील सहायक अभियंता स्वाती पराग फटे यांचे आहेत.आजघडीला क्षुल्लक कारणावरूनही एकमेकांचा राग व द्वेष केला जातो. लहानशी बाबही सामाजिक, आर्थिक, धार्मिक व विकासाच्याबाबतीत मोठा अडथळा निर्माण करते. यासाठी आपण स्वत:हून संवाद साधायला सुरूवात केली तर बऱ्याचशा समस्या निकाली निघू शकतात. समोरचा व्यक्ती वाईट बोलत असेल तर आपणही का वाईट बोलावे, याचा विनम्रतेने विचार करणे आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्धांची शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी. बोललेले अपशब्द परत आपल्यालाच लागू पडतात हा निसर्ग नियम कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे मानवाला मिळालेल्या संवाद कलेचा वापर सकारात्मक व्हायला हवा.