शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सागवान झाडांची कत्तल !

By admin | Updated: April 20, 2016 00:54 IST

कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ला लगतच्या जंगलात राजरोसपणे सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेऊन भक्षकच बनले आहे.

जंगलातील रक्षकच बनले भक्षक : जंगलाचे अस्तित्व धोक्यात,कांद्री वनपरिक्षेत्रातील प्रकारविलास बन्सोड उसर्रा कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबागड किल्ला लगतच्या जंगलात राजरोसपणे सागवान झाडाची कत्तल होत असून जंगलाचे रक्षक पैसे घेऊन भक्षकच बनले आहे.आंबागड किल्ल्या या पायथ्याशी अनेक झाडे आहेत. त्यापैकी मौल्यवान असलेल्या सागवान झाडे जास्तच आहेत. २३ मार्च पासून सदर जंगलात सागवान झाडाची कत्तल करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जंगलातील गट क्रमांक ३५७ च्या सीमेवर एक सागवन वृक्ष ज्याचा आकार अडीच फुट गोलाई व अंदाजे २२ फूट लांब इतका मौल्यवान सागवनाची कत्तल करताना आंबागड येथील देवस्थानचे पुजारी विश्वनाथ शरणागते यांना दिसले. सदर घटनेची माहिती कुणी अज्ञात व्यक्तीने वनविभाग कांद्री यांना कळविले. त्यानंतर वनरक्षक घटनास्थळी आले. पण त्यांनी साधा पंचनामा केला नाही.झाडाची कत्तल करणाऱ्या व्यक्तीकडून चार हजार रुपये घेऊन प्रकरण मिटविले. सध्या जंगलात आतापर्यंत किती झाडाची कत्तल झाली असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. पण वनअधिकारी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. सदर सागवान झाडाची सखोल चौकशी करण्याची मागणी विश्वनाथ शरणागते व वनप्रेमींनी दिली आहे.