शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सरपंचाने केली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:07 IST

तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे.

ठळक मुद्देभागडी येथील प्रकार : ग्रामस्थांची कारवाईची मागणी, तालुका प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतच्या सरपंचाकडून वृक्षांची अवैद्यरित्या कत्तल केल्या जात आहे. यामुळे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला गालबोट लागत आहे.काही महिण्यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणूकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले भागडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराचंद मातेरे यांनी ग्रामपंचायतच्या आवारातील निंब, करंजी यासह विविध प्रजातीच्या वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र कत्तल करत असतांना ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्यांला विश्वासात न घेतल्याचा आरोप नवनिर्वाचित उपसरपंच गणेश जिभकाटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या आवारासमोर वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायतचे आवार सुशोभित दिसून, परिसरात शितलता राहत असायची. मात्र सरपंच मातेरे यांची याकडे डोळेझाक करत वृक्षांची कत्तल केली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक वातावरण दिसून आले. उपसरपंच पदाची निवडणूक अवैधरित्या घेण्यात आल्याने नव्याने पदरूढ झालेले सरपंच यांच्या विरोधी गटाचे उपसरपंच गणेश जिभकाटे, पप्पु मातेरे यांच्या निर्देशनात हा प्रकार येताच त्यांनी तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.