शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सरपंचाने केली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:07 IST

तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे.

ठळक मुद्देभागडी येथील प्रकार : ग्रामस्थांची कारवाईची मागणी, तालुका प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतच्या सरपंचाकडून वृक्षांची अवैद्यरित्या कत्तल केल्या जात आहे. यामुळे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला गालबोट लागत आहे.काही महिण्यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणूकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले भागडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराचंद मातेरे यांनी ग्रामपंचायतच्या आवारातील निंब, करंजी यासह विविध प्रजातीच्या वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र कत्तल करत असतांना ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्यांला विश्वासात न घेतल्याचा आरोप नवनिर्वाचित उपसरपंच गणेश जिभकाटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या आवारासमोर वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायतचे आवार सुशोभित दिसून, परिसरात शितलता राहत असायची. मात्र सरपंच मातेरे यांची याकडे डोळेझाक करत वृक्षांची कत्तल केली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक वातावरण दिसून आले. उपसरपंच पदाची निवडणूक अवैधरित्या घेण्यात आल्याने नव्याने पदरूढ झालेले सरपंच यांच्या विरोधी गटाचे उपसरपंच गणेश जिभकाटे, पप्पु मातेरे यांच्या निर्देशनात हा प्रकार येताच त्यांनी तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.