शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

मान्सून पूर्वतयारीसाठी सहा लाखांचा निधी

By admin | Updated: June 3, 2017 00:19 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्या, गटारे स्वच्छ करुन सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने व्हावी यासाठी नगर पालिका प्रशासनच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्या, गटारे स्वच्छ करुन सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने व्हावी यासाठी नगर पालिका प्रशासनच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. यात शहरातील नाल्या युध्द पातळीवर उपसण्याचे कार्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने सहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. वाढती लोकसंख्या व अतिक्रमण लक्षात घेवून भंडारातील नगर नियोजन जसे हवे तसे नाही. परिणामी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबदही नगर पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत दरवर्षी करावी लागते. दीड लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील नाल्यांची स्थिती चांगली नाही. काही ठिकाणी नाल्या आहेत तर त्यावर आच्छादन नाही. कुठे आच्छादन असले तरी नालीचा उपसा होत नाही. वार्डातील गल्लीबोळीतील नाल्या आजही पुर्णपणे उपसलेल्या नाहीत. परिणामी वॉर्डवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भंडारा पालिकेने मान्सूनच्या तोंडावर नाल्यातील गाळ उपसण्याचे कार्य सुरु केले आहे. स्वच्छता कर्मचारीही यात गुंतले आहेत. निधीची तरतूद करण्यात आली असली तरी शहराचे वाढते स्वरुप लक्षात घेता ही मोहिम पुर्णत्वास जाणार की नेहमीप्रमाणे अर्ध्यावरच डाव मोडणार? शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांवर आच्छादने आहेत. काही मार्गावरील नाल्या बऱ्याच वर्षांपासून उपसण्यात आलेल्या नाहीत. पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.