शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

सिंगल फेज योजना फसवी

By admin | Updated: February 7, 2015 00:21 IST

येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे...

दिघोरी (मोठी) : येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे विज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ही योजना फसवी असल्याचा प्रत्यक्ष दिघोरीतील शेतकरी व लघुउद्योजकांना आला आहे.सिंगलफेज योजनेमध्ये फक्त ८ तास थ्रिफेज विद्युत पुरवठा केला जात असल्याने अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यावंर खुप मोठे संकट ओढवले आहे. फक्त ८ तास विज पुरवठा मिळत असल्याने पिकांना सलग व एकसमान पाणी देणे शक्य होत नाही. तसेच या योजनेत विजेचा पुरवठा हा दोन टप्प्यामध्ये होत असतो. पहिल्या टप्प्यात रवीवार ते बुधवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रिफेज विद्युत पुरवठा होतो. तर दुसरा टप्प्यांत गुरूवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुपच त्रास सहन करावा लागतो. रात्री १२ वाजता शेतात जावून मोटारपंप सुरू करावे लागत असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांना साप व विंचू याविषयी प्राण्यांची दंश केला असल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाची बाब अशी की यामध्ये कुणाही शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांचा जीव गेला तर याला जबाबदार विज वितरण कंपनीला का धरण्यात येवू नये, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कारण भाजीपाला पिकाला तुट पाणी द्यावे लागते म्हणजेच पाईपचे जोड काढून काढून पाणी द्यावे लागत असल्याने रात्रीच्या अंधारात हे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थि परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे.सिंगलफेज योजनेमुळे शेतकऱ्यांसारखीच बिकट अवस्था लघुउद्योजकांची झाली आहे. लघुउद्योजकांना सुद्धा ८ तासच थ्रीफेज विद्युत पुरवठा मिळतो. शिवाय रात्री १२ वाजता सुरू होणाऱ्या थ्रीफेज पुरवण्यामुळे रात्रीला काम कसे करावे, असा गंभीर प्रश्न लघुउद्योजकांना पडला आहे. लघुउद्योजकामध्ये राईस मिल, आईल मिल, आटाचक्की, बेल्डींग दुकान इत्यादी मोडत असून हे उद्योग मजुरांवर पुर्णत: अवलंबून आहेत व रात्रपाळीत काम करायला येथील मजूर तयार नसतात. त्यामुळे लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (वार्ताहर)