शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:45 IST

शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, ...

ठळक मुद्देदसरा उत्सवापर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन, व्यवस्थेत रचनात्मक सुधारणेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले.अनेक शेतकरी स्वत:चे महत्त्वाची कामे सोडून डोकेदुखी ठरणारी आॅनलाईन कर्जमुक्ती करिता दिवसभर रांगेत उभे राहतात. परंतु अजूनपर्यंत एकही शेतकºयांचा सातबारा कोरा झालेला नाही. आॅनलाईन फॉर्म भरून झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर आजही कर्ज आहे. बळीराजा मानसिक ताण घेऊन मुदतीच्या पूर्वी आॅनलाईन फॉर्म भरून झाले पाहिजे यासाठी संघर्ष करीत आहे. अनेक सेतू केंद्रावर आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकºयांकडून अधिकची रक्कमही उकळत आहेत. अधिकाºयांचे याकडे कानाडोळा होत आहे. व्यवस्थेत गती यावी यासाठी रचनात्मक सुधार करून शेतकºयांना त्रास न देता शक्य तितक्या लवकर दसºयापूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात यावे. दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त केले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही राजेंद्र पटले यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले, यशवंत वंजारी, संदीप वाकडे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख अनिल गायधने, अरविंद बनकर, किशोर चन्ने, भरत वंजारी, राजू ब्राम्हणकर, पवन चव्हाण, महेश पटले, सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, मनोहर जांगळे, अ‍ॅड. रवी वाढई, मोईन रहमान शेख, सतीश तुरकर, तोपलाल रहांगडालयासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.