शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट कंत्राटदारावर बसवा

By admin | Updated: June 10, 2015 00:34 IST

रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते.

निवेदन : वाहनचालक मालक समितीची मागणीभंडारा : रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते. रेतीघाटाच्या कंत्राटदारार कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक मालक संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.लिलाव झालेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांमध्ये वाळूचा उपसा केल्यानंतर ट्रक अथवा ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केल्या जाते. मात्र रेतीघाटावर धर्मकाटा बसल्याने वाळूचे वजन करता येत नाही. परिणामी प्रत्येक घाटावर धर्मकाटा लावण्यात यावा, ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट मालकांवर लादावा, १० चाकी ट्रकमधून वाहतूक करण्यासाठी ३.५ ब्रासची रॉयल्टी द्यावी, रेतीची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी निर्धारित ठिकाणी तपासणी नाका लावण्यात यावा, रस्त्यात मध्येच वाहन थांबवू नये, घाटातूनच क्षमतेपेक्षा अधिक रेतीचा भरणा करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच घाटातून ओव्हरलोट निघणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रेतीघाट सुमारे चार महिने बंद असतात. परिणामी रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकांकडे वाहनेही या काळात धावत नाही. दुसरीकडे विविध प्रकारचे बांधकाम वर्षभर सुरू राहत असल्याने रेतीची गरज भासते. अशाच स्थितीत व्यापारी आणि व्यावसायीकांना रेतीची साठवणूक करण्याची परवानगी देण्याची मागणी समितीने केली आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवा गायधने, शेखर साकुरे, पप्पु भोपे, राजू काळे, रोशन व्यवहारे, देवा गायधने, सुरेंद्र बुधे, राजेश वैरागडे, विलास मोहतुरे, सुनिल रहाटे आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)