शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:50 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसबका साथ-सबका ग्राम-सबका विकास : २०१२ पर्यंत विविध योजना राबविणार

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत या गावांमध्ये १४ ते २१ एप्रिल या सप्ताहादरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.त्याचबरोबर आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, अजीवीका दिवसही साजरे करण्यात येणार आहेत.याशिवाय स्वच्छ भारत दिवस, श्रमदान, शौचालय बांधणे व ते वापरणेबाबत जनजागृती रॅली, राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करणे, विशेष ग्रामसभा आयोजित करणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, स्त्री बळकटीकरण सामाजिक विकास आदी बाबतीचे चर्चासत्र आयोजित करणे बालपंचायत आयोजित करून त्यात रांगोळी, चित्रकला, हस्तकला, याबाबत निबंध वक्तृत्व स्पर्धा घेणे, शासकीय विषयांवरील चर्चासत्र व पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वयंसहायता महिला बचत गट, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेचे लाभार्थी, शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकर्स, सामाजिक संस्था, यांनाही सामावून घेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निवड करण्यात आलेली गावे'ग्रामस्वराज अभियान' अंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात गावांमध्ये अशोकनगर, सावरी, टेकेपार, गोलेवाडी, जांभळी, मासलमेटा, कान्हळगाव (सोमनाळा) गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये २१ एप्रिलपर्यत विविध योजना राबविणार येत आहेत.