शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शालेय विद्यार्थी बनले ‘स्वच्छता दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:25 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजनजागृती : एक हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यासाठी शालेय विद्यार्थी आता स्वच्छता दूतची भूमिका निभविणार आहे.लाखनी तालुक्यातील सावरी (मुरमाडी) येथील सिद्धार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांची आज जनजागृती दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेची माहिती व त्याचे उपयोग समजावून सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, विकास बडवाईक यांच्या मार्गदर्शनात ही जनजागृती दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने काढलेल्या या रॅलीत शिक्षकांसह ग्रामस्थही सहभागी झाले होते.इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण विद्यार्थी येथे घेत आहे. १,०८० पट संख्येच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी दिंडीच्या माध्यमातून दिलेला संदेश स्वच्छता दूत म्हणून ओळखला गेला. या दिंडीत भागवत नान्हे, विनोद मेश्राम, धिरज मेश्राम, बाबुराव गहाणे, दिलीप भैसारे, हमीद मेमन, डी.पी. तिरपुडे, ठाकरे, के.एन. रामटेके, पी.पी. अगळे, एच.एस. गभने, के.पी. साठवणे, एस.वाय. कानतोडे, एस.डी. वासनिक यांचा समावेश होता.