शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

मोहाडीत होणार सावता माळी भाजी बाजार प्रकल्प

By admin | Updated: April 23, 2017 00:37 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये ...

राज्यातील पहिला उपक्रम : शीतगृहाचीही सुविधा भंडारा : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार व पणन मंत्रालयाने सावता माळी भाजी बाजार प्रकल्प सुरू करण्याची योजना अंमलात आणली आहे. या प्रकल्पातंर्गत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बाजार समितीच्या पाच एकर विस्तीर्ण जागेवर हा सुरू होणार असून हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी मोहाडी व तुमसर तालुक्यातील २४६ गावांचा समावेश राहणार आहे. त्यासाठी या गावांची अद्ययावत माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठी आमदार चरण वाघमारे आणि पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलींद आकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारला बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीचे संचालक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, कृषी तज्ज्ञ व कृषी अधिकारी, कृषीभूषण व प्रगतशील शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) १०० शेतकऱ्यांची कंपनी होणार भाजीपाला हे पीक नाशिवंत असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पादित केलेले पीक कमी दराने विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी मोहाडी येथील शीतगृहात सहा महिन्यापर्यंत भाजीपाला मोफत ठेवता आला पाहिजे. पिकांना बाजारात योग्य दर आल्यानंतर पीक विकता यावे, यासाठी शीतगृह तयार करण्यात आले आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे पीक आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांची कंपनी नोंदणीकृत करण्यात येणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.