शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत होणार सावता माळी भाजी बाजार प्रकल्प

By admin | Updated: April 23, 2017 00:37 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये ...

राज्यातील पहिला उपक्रम : शीतगृहाचीही सुविधा भंडारा : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार व पणन मंत्रालयाने सावता माळी भाजी बाजार प्रकल्प सुरू करण्याची योजना अंमलात आणली आहे. या प्रकल्पातंर्गत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बाजार समितीच्या पाच एकर विस्तीर्ण जागेवर हा सुरू होणार असून हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी मोहाडी व तुमसर तालुक्यातील २४६ गावांचा समावेश राहणार आहे. त्यासाठी या गावांची अद्ययावत माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठी आमदार चरण वाघमारे आणि पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलींद आकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारला बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीचे संचालक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, कृषी तज्ज्ञ व कृषी अधिकारी, कृषीभूषण व प्रगतशील शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) १०० शेतकऱ्यांची कंपनी होणार भाजीपाला हे पीक नाशिवंत असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पादित केलेले पीक कमी दराने विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी मोहाडी येथील शीतगृहात सहा महिन्यापर्यंत भाजीपाला मोफत ठेवता आला पाहिजे. पिकांना बाजारात योग्य दर आल्यानंतर पीक विकता यावे, यासाठी शीतगृह तयार करण्यात आले आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे पीक आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांची कंपनी नोंदणीकृत करण्यात येणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.