शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

जलयुक्त शिवार अभियान गावासाठी संजीवनी

By admin | Updated: May 4, 2015 00:41 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल.

सिरसी येथे उद्घाटन सोहळा : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन वरठी : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल. यामुळे तलावात पाणी साठवून राहील. गाळ उपसादरम्यान निघणारी माती रस्ते व शेतात उपयोगी येईल. गावाची पाण्याची पातळी वाढेल. शेतीकरिता पाणी उपलब्ध होईल. गावातील मजुरांना काम मिळेल. तलावात मासे उत्पादन केल्यास ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल. गुराढोरांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी टंचाई भासणार नाही. जलयुक्त शिवार अभियान हे गावासाठी संजीवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केले.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सभापती अरविंद भालाधरे, सरपंच संजय वासनिक, उपसरपंच रविंद्र वंजारी, सदस्य सुमित्रा सोनटक्के, तारा वाघमारे, दुगा मदनकर उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासनाचे उद्देश व धोरण समजावून सांगितले. यावेळी असर फाउंडेशन विक्रम फडके, वैभव कोलते यांच्या चमूने जनजागरण पथनाट्य सादर केले. संचालन संतोष कारोमोरे, प्रस्ताविक संजय वासनिक व आभार ग्रामसेवक धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमात शाखा अभियंता एकापुरे, बोरकर, शोभा बारई, कुंडलीक मदनकर, लिला मदनकर, हलमारे, मस्के व उषा वाघमारे उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी हे निसर्गाचे अमुल्य देणं आहे. पण निसर्गाचा हा अमुल्य ठेवा मानवी प्रवृत्तीमुळे कमी होत आहे. जमिनीच्या पोटातून उपसा होणारे पाणी जमिनीत जीरत नाही. असेच सुरु राहिले तर एक दिवस सभोवताल पाण्यासाठी घरांघरात, गावांगावात युद्ध होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु करण्यासह पाण्याचा दुरुपयोग करू नका.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे आमदार, भंडारा विधानसभा क्षेत्र