शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची ...

जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी केल्याबरोबर पऱ्हे टाकले होते. त्यांची धानाची पऱ्हे उगवली नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी पावसामुळे पऱ्हे टाकणे जगत नसल्यामुळे घाई-घाईने कृषी केंद्रामधून धानाची बियाणे घेऊन पऱ्हे भरून पेरणी आटोपली. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. पेरणीची घाई न करता बियाणांची उगवण क्षमता पडताळून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी अपेक्षित होते. बियाणे कंपन्याच्या जाहिरातीवर आकर्षित न होता बियाणांची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे आवश्यक असताना पेरणीचे हंगाम आटोपण्याच्या घाई-घाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून खरेदी केलेली बियाणे १०० टक्के उगवली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत आहे.