शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

सरकारची भूमिका संघराज्यविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:54 IST

पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचा आरोप : भंडाºयात पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. मंत्र्यांना सरकारमधून काढण्याऐवजी अभय दिले जात आहे. कर्जमाफी, जीएसटीच्या नावावर शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही संघराज्याच्या विरूद्ध आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी दिले जाणारे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असल्याचे सांगून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, या निर्णयाची अंबलबजावणी झाली तर पदच्युत अधिकाºयांना अपमान झाल्यासारखे वाटेल. ताठ मानेने शासकीय कर्तव्य करू शकणार नाही. त्याचा थगट परिणाम कार्य प्रणालीवर होईल. आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे, परंतु, शासनाने या निर्णयाविरोधात अपिल करावे. तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.१ जुलैपासून केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटीचा कायदा अत्यंत मारक असल्याचे ते म्हणाले. जीएसटीमुळे व्यापार ठप्प आहे. यापुर्वी नोटाबंदीमुळे व्यापाºयांची गळचेपी झाली होती. विदर्भातील व्यापाºयाचा विचार केला तर हा निर्णय सर्वस्तरासाठी मारक ठरला आहे.राज्य शासनाने शेतकºयांची केलेली कर्जमाफी ही धुळफेक असल्याचा आरोप केला.आधी ३० हजार कोटींची घोषणा करणारे मुख्यमंत्री आता १० हजार कोटींची भाषा करीत आहेत. कर्जमाफीमध्ये अनेक निकष ठेवल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. सरकारने तुर डाळीवरील आयात शुल्क वाढविले नव्हते. त्यामुळे शेतकºयांना भाव मिळत नव्हता. कमी भावाने शेतकºयांनी तुर डाळ व्यापाºयांना विकली.याचा लाभ शेतकºयांपेक्षा व्यापाºयांनाच झाला. त्यामुळे हे सरकार शेतकºयांचे की व्यापाºयांचे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रंजित कोल्हटकर, महासचिव उमाकांत रामटेके, दिगांबर रामटेके, गणेश हुकरे, चरण मेश्राम, चंद्रशेखर टेंभूर्णे, देवीलाल नेपाले, राजू लोखंडे आदी उपस्थित होते.