शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची भूमिका संघराज्यविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:54 IST

पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचा आरोप : भंडाºयात पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. मंत्र्यांना सरकारमधून काढण्याऐवजी अभय दिले जात आहे. कर्जमाफी, जीएसटीच्या नावावर शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही संघराज्याच्या विरूद्ध आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी दिले जाणारे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असल्याचे सांगून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, या निर्णयाची अंबलबजावणी झाली तर पदच्युत अधिकाºयांना अपमान झाल्यासारखे वाटेल. ताठ मानेने शासकीय कर्तव्य करू शकणार नाही. त्याचा थगट परिणाम कार्य प्रणालीवर होईल. आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे, परंतु, शासनाने या निर्णयाविरोधात अपिल करावे. तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.१ जुलैपासून केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटीचा कायदा अत्यंत मारक असल्याचे ते म्हणाले. जीएसटीमुळे व्यापार ठप्प आहे. यापुर्वी नोटाबंदीमुळे व्यापाºयांची गळचेपी झाली होती. विदर्भातील व्यापाºयाचा विचार केला तर हा निर्णय सर्वस्तरासाठी मारक ठरला आहे.राज्य शासनाने शेतकºयांची केलेली कर्जमाफी ही धुळफेक असल्याचा आरोप केला.आधी ३० हजार कोटींची घोषणा करणारे मुख्यमंत्री आता १० हजार कोटींची भाषा करीत आहेत. कर्जमाफीमध्ये अनेक निकष ठेवल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. सरकारने तुर डाळीवरील आयात शुल्क वाढविले नव्हते. त्यामुळे शेतकºयांना भाव मिळत नव्हता. कमी भावाने शेतकºयांनी तुर डाळ व्यापाºयांना विकली.याचा लाभ शेतकºयांपेक्षा व्यापाºयांनाच झाला. त्यामुळे हे सरकार शेतकºयांचे की व्यापाºयांचे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रंजित कोल्हटकर, महासचिव उमाकांत रामटेके, दिगांबर रामटेके, गणेश हुकरे, चरण मेश्राम, चंद्रशेखर टेंभूर्णे, देवीलाल नेपाले, राजू लोखंडे आदी उपस्थित होते.