शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

वाहतूक शाखेतर्फे राबविले रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी उपस्थितांना प्रत्येकाने पाळावयाचे वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळल्यास ...

यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी उपस्थितांना प्रत्येकाने पाळावयाचे वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याने अनेकांचा जीव सुरक्षित राहू शकतो, असे सांगितले. दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावतात तेव्हा वाढत्या अपघातास आळा घालण्यासाठी प्रत्येकानेच वाहतूक नियम पालन करावे, असे मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस नायक न्यायमूर्ती, तरारे, पोलीस काॅन्स्टेबल हुमणे, डोईफोडे यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखा, भंडाराचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अभियानाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन लाभले. ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभिमानाच्या निमित्ताने वाहतूक निरीक्षक भंडारा शाखेतर्फे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे तसेच नागरिकांना माहिती पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे, पोलीस नायक न्यायमूर्ती, तरारे, पोलीस काॅन्स्टेबल हुमणे, डोईफोडे यांच्यासह अमलदार वाहतूक नियंत्रण शाखा, भंडाराचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अभियानाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन लाभले.