शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अंतर्गत रस्त्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:22 IST

पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.

ठळक मुद्देजागोजागी खड्डे : बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मुख्य वर्दळीचे तसेच अंतर्गत भागातील विविध रस्ते खड्डेमय झाल्याने शहरवासीयांना रस्त्यावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दरवर्षीच रस्त्याची डागडुजी केली जाते. परंतू पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.शहरातील मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड, वरठी रोड यासह इतर अंतर्गत भगातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.त्यामुळे पाऊसाचे प्रमाणात पाणी खड्ड्यात साचत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडले जाते. प्रसंगी शाळकरी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना याचा दररोज मनस्ताप सोसावा लागत आहे.यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परीषद चौकातील गणेशपूर रस्त्यावर खड्डे झाल्याने गणेशपूरवासीही त्रस्त आहेत.एकीकडे गावात लाखो रुपयांचा खर्च होतो तर दुसरीकडे दरवर्षीच रस्त्याची दुरावस्था पहायला मिळते. रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागते तसेच संध्याकाळच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीधारक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू याकडे प्रशासनाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करित आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा