शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रस्ता चौपदरीकरणाचे काम बंद

By admin | Updated: February 5, 2015 23:03 IST

निलज-भंडारा राज्य मार्गावरील शहरातून जाणाऱ्या मार्गावरील उजवा कालवा ते नगर परिषद पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.

पवनी : निलज-भंडारा राज्य मार्गावरील शहरातून जाणाऱ्या मार्गावरील उजवा कालवा ते नगर परिषद पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.या रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामास दहा महिन्यापुर्वी सुरवात करण्यात आली. नालीचे काम पूर्ण झाले आहे. पण अजुनही बरेच काम झालेले नाही. या मार्गावरील उभे असलेले विद्युत खांब, डीपी हरलेल्या नाहीत. या सा.बां. वि. ने विद्युत वितरण महावितरण कंपनीमध्ये आवश्यक ती रक्कम भरलेली आहे. पण महावितरण कंपनीने अजुनपर्यंत विद्युत लाईन व डी.पी. हरविलेल्या नाहीत.रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आलेले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण अजुनही काढले नाहीत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात अडथडे येत आहेत. या संदर्भात सदर प्रतिनिधींने सा. बा. वि. चे अभियंता शेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्युत विभागाच्या विलंबनाच्यामुळे हे काम थांबल्याचे सांगितले. विद्युत खांब व डिपी हरल्यानंतर रस्ता कामासोबतच डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल. विद्युत विभाग यांनी सांगितले की, निविदाचे काम झाले असून जानेवारी १५ पर्यंत हे काम होईल. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)