शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या तडाख्यात राईस मिलची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली.

ठळक मुद्देखराडी येथील घटना। महसूल विभागाने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पाऊस आणि वादळाच्या तडाख्यात भंडारा तालुक्यातील खराडी येथील साईबाबा राईस मिलचे टिनपत्रे तसेच ३० फूट लांबीची भिंत कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. यात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली. यावेळी खरबीचे तलाठी इप्पर, सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, उपसरपंच संजय आकरे, सुरेश गिरीपुंजे, रंजीत गिरीपुंजे, विक्की गिरीपुंजे यांनी पाहणी केली. यावेळी साईबाबा राईस मिलचे मालक सुनील गिरीपुंजे यांनी महसूल विभागाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.गावात झालेल्या या वादळी पावसाने काही काळ हाहाकार उडाला होता. अचानक आलेल्या वादळाने अनेकांची त्रेधा उडाली. दुसºया दिवशी प्रत्येकजण आपले घर सावरतांना दिसत होते. शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस गत काही दिवसांपासून सारखा कोसळत आहे. गत आठ दिवसांपासून तर गारांचा वर्षावही होत आहे. वादळी वातावरणाने शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेकांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.