शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

भारनियमनाची समस्या सोडवू

By admin | Updated: February 7, 2015 00:18 IST

तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन...

तुमसर : तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन करुन त्या प्रमाणात वीज प्रकल्पांच्या उभारणीवर भर देत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विजेची समस्या लवकरच सोडविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.तुमसर पंचायत समितीमधील तालुका विक्री केंद्राचे भूमिपूजन, विवेकानंद सभागृह आणि उद्यानाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, सभापती संदिप टाले, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, पंचायत समिती सभापती कलाम शेख, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जेजूरकर, माजी खासदार शिशुपाल पटले उपस्थित होते.यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, सरकारी योजना आणि अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे आर्थिक सर्व्हेक्षण केले पाहिजे. त्या आधारावर रॉकेल, गॅसचे अनुदान आणि रेशनकार्ड देण्यात यावे. जिल्हयाचा जो विकास आराखडा खासदार व आमदारांनी तयार केलेला आहे. त्यासाठी निधी आणणे ही माझी जबाबदारी आहे. यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारांचा प्रभाव संपूर्ण तालुकाभर पोहचवावा. सुंदर पंचायत समिती तयार करण्याचे काम सभापती कलाम यांनी केले. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी अशीच साथ द्यावी, भंडारा आणि गोंदिया जिल्हयाला भारनियमनमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार चरण वाघमारे, पंचायत समिती सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)