शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एकाग्रतेसाठी वाणीवर नियंत्रण आवश्यक

By admin | Updated: August 29, 2015 00:53 IST

सुंदर, स्वस्त भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्त होऊन वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

राजेश्वरी मोदी : व्याख्यानमालेचे आयोजनभंडारा : सुंदर, स्वस्त भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्त होऊन वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. अशावेळी गरज आहे, ती योग्य दिशेची व प्रेरणेची, असे प्रतिपादन रेकी ग्रॅन्ड मास्टर राजेश्वरी मोदी (मुंबई) यांनी केले.येथील जे.एम. पटेल महाविद्यालय आशावादी दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजेश्वरी मोदी बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास वृद्धिंगत व्हावा म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना यांच्या सहकार्याने सदर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. यावेळी मंचावर माजी विद्यार्थी संघटनेचे रामविलास सारडा, प्रा. डॉ. कार्तिक पनीकर आदी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य ढोमणे म्हणाले, समाजात एकोपा राहणे अतिआवश्यक आहे. आशावाद बाळगल्यास कठीण परिस्थितीतही मार्ग मिळू शकतो. इर्षा, राग, लोभ, अन्याय या गोष्टी आजच्या युगात प्राबल्याने पहावयास मिळत आहे. प्रत्येकालाच काही ना काही चिंता नेहमी सतावत असते. प्रत्येक समस्यांचे निराकरण कसे करावे, समस्यांचा सामना कसा करावा म्हणून आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा व्याख्यानांची गरज आहे.स्वत:चे नशिब हातात आहे पण मुठीत नाही, असा युक्तीवादही त्यांनी मोठ्या प्रेरक सूचनेतून व्यक्त केला. यावेळी राजेश्वरी मोदी यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आशावाद या एका शब्दाचे त्यांनी जिवंत चित्रण विद्यार्थ्यांसमोर मांडून जीवनातील समस्यांवर मात कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन दिले.यावेळी मोदी यांच्या सहकारी स्रेहा चांडक यांनी नारायण रिकी संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कार्तिक पनीकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)