शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

त्या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल तात्काळ गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लमाण (बंजारा) समाजातील स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे ...

भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लमाण (बंजारा) समाजातील स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवरील बंजारी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. २०१४ सालचा साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. हा पुरस्कार शासनाने तत्काळ परत घेण्याची मागणीही बंजारा समाज कर्मचारी संघाने केली आहे. तत्काळ कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आणण्याची मागणी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी दिनेश राठोड, सचिव कुणाल जाधव, कार्याध्यक्ष विजय जाधव, कोषाध्यक्ष सुशील चव्हाण, प्रकाश राठोड, कोमल राठोड, हरिश्चंद्र चव्हाण, शंकर राठोड, दिगांबर राठोड, सुंदरसिंग राठोड, उत्तम राठोड, गोपाल राठोड, दिलीप पवार, संजय जाधव, प्रदीप पवार यांनी केली आहे.

बॉक्स

दिलेला पुरस्कार परत घ्या

मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा दिला जाणारा २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला दिला. हा ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणीही बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन स्त्रियांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावर शासनाने तत्काळ गुन्हा नोंदवून समाजात चांगला संदेश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.