शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

गोसे पुनर्वसन कार्यालय पुन्हा भंडारात सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील ...

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील २५ हजार एकर शेती पाण्याखाली गेली आहे. १०४ गावे धरणग्रस्त आहे. पुनर्वसनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना गत सरकारने गोसेखुर्द उपविभागीय कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचे निराकरण करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे भंडारा येथे पुन्हा गोसे पुनर्वसन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकीतही सोनकुसरे यांनी प्रश्न उपस्थित केले. पिंडकेपारटोली भूसंपादन प्रक्रिया तत्काळ करून टोलीवर घराचा मोबदला द्यावा, बेला येथे नवीन गावठाण येथे प्लॉट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या समस्यांचे तत्काळ निराकरण करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.