शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोसे पुनर्वसन कार्यालय पुन्हा भंडारात सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील ...

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील २५ हजार एकर शेती पाण्याखाली गेली आहे. १०४ गावे धरणग्रस्त आहे. पुनर्वसनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना गत सरकारने गोसेखुर्द उपविभागीय कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचे निराकरण करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे भंडारा येथे पुन्हा गोसे पुनर्वसन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकीतही सोनकुसरे यांनी प्रश्न उपस्थित केले. पिंडकेपारटोली भूसंपादन प्रक्रिया तत्काळ करून टोलीवर घराचा मोबदला द्यावा, बेला येथे नवीन गावठाण येथे प्लॉट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या समस्यांचे तत्काळ निराकरण करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.