शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिकांसाठी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:43 IST

जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ३० टक्के रोवणी रखडली आहे. शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे पाणी धानाच्या पºह्यांसाठी व रोवणी झालेल्या धानाच्या पिकासाठी लवकर सोडण्यात यावे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, समाजकल्याण सभापती रेखा ठाकरे, विधान सभा अध्यक्ष शैलेश मयुर, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, तुमसर तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदु कुर्झेकर, लाखनी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभणे, सामाजिक न्याय अध्यक्ष रविंद्र वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सेवादलचे मुख्य संघटक प्रा. राजपुत, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राजु हाजी सलाम, सेवादल अध्यक्ष सुनिल शहारे, पवनी शहर अध्यक्ष यादवराव भोगे, नागेश पाटील, सुरेश बघेल, शैलेश गजभिये, अरुण अबादे, भोला वैरागडे, शेखर (बाळा) गभने, जयेश सिंघानी, छाया गभणे, दयानंद नखाते, रुपेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.