शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पिकांसाठी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:43 IST

जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ३० टक्के रोवणी रखडली आहे. शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे पाणी धानाच्या पºह्यांसाठी व रोवणी झालेल्या धानाच्या पिकासाठी लवकर सोडण्यात यावे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, समाजकल्याण सभापती रेखा ठाकरे, विधान सभा अध्यक्ष शैलेश मयुर, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, तुमसर तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदु कुर्झेकर, लाखनी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभणे, सामाजिक न्याय अध्यक्ष रविंद्र वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सेवादलचे मुख्य संघटक प्रा. राजपुत, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राजु हाजी सलाम, सेवादल अध्यक्ष सुनिल शहारे, पवनी शहर अध्यक्ष यादवराव भोगे, नागेश पाटील, सुरेश बघेल, शैलेश गजभिये, अरुण अबादे, भोला वैरागडे, शेखर (बाळा) गभने, जयेश सिंघानी, छाया गभणे, दयानंद नखाते, रुपेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.