शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

पिकांसाठी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:43 IST

जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.भंडारा जिल्ह्यामध्ये १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ३० टक्के रोवणी रखडली आहे. शेतकऱ्यांचे धानाचे पऱ्हे नष्ट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे पाणी धानाच्या पºह्यांसाठी व रोवणी झालेल्या धानाच्या पिकासाठी लवकर सोडण्यात यावे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात होत असलेला विजेचा लपंडाव बंद करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, समाजकल्याण सभापती रेखा ठाकरे, विधान सभा अध्यक्ष शैलेश मयुर, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, तुमसर तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदु कुर्झेकर, लाखनी तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभणे, सामाजिक न्याय अध्यक्ष रविंद्र वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सेवादलचे मुख्य संघटक प्रा. राजपुत, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राजु हाजी सलाम, सेवादल अध्यक्ष सुनिल शहारे, पवनी शहर अध्यक्ष यादवराव भोगे, नागेश पाटील, सुरेश बघेल, शैलेश गजभिये, अरुण अबादे, भोला वैरागडे, शेखर (बाळा) गभने, जयेश सिंघानी, छाया गभणे, दयानंद नखाते, रुपेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.