शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गावांचे १५ दिवसात पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:20 IST

गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री : सुरबोडी, दवडीपार येथील गावांचा प्रश्न निकाली आढावा बैठकीत दिले निर्देश

ऑनलाईन लोकमतभंडारा : गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.भंडारा जिल्हा आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आमदार परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलिस अधिक्षक अधिकारी विनीता साहु, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनिषा दांडगे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले की, गोदुर्ली व पलाडी या गावातील पिकासाठी पाण्याची गरज आहे त्यासाठी गावाच्या बाजुला पाणीसाठी उपसा सिंचन करा आणि या गावाला पाणी द्या, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. कुलझले या शेतकऱ्यांची गोसीखुर्दच्या कॅनॅलमध्ये २१ गुठे जमिन गेली असून या शेतकऱ्यांनी मागणी मोबदला द्यावा असेही ते म्हणाले.जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान समिती ही जिल्ह्यातील खनिज बाधीत क्षेत्राच्या विकास व कल्याण करण्याकरीता खाणबाधीत क्षेत्रामध्ये व खाणकृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक परिस्थितीवरील आघात कमी करणे व त्यावर उपाय योजन करणे तसेच दिर्घ मुदतीचे शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम जिल्ह्यात राबविणार आहे, असे सांगून सगळ्या आमदारांनी खनिज निधीतून शासकीय योजनामध्ये खर्च करावा व जिल्हयाच्या विकासास हातभार लावावा.आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी गडर लाईन, असे काम खनिज विकास कामासाठी निधीतून खर्च करण्याचे आदेश पालकमंत्री यावेळी दिले. यावेळी जिल्हयाच्या विकास कामाचा व मुद्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प