शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रेती उपस्यावर पुन्हा बंदी

By admin | Updated: May 18, 2014 23:22 IST

भंडारा जिल्ह्यातील नदीपात्रातून रेती काढण्यासाठी झालेल्या लिलावास उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे स्थगिती दिल्याने आता पुन्हा सर्वच रेतीघाट बंद करण्यात आलेले आहेत.

 मोहाडी : भंडारा जिल्ह्यातील नदीपात्रातून रेती काढण्यासाठी झालेल्या लिलावास उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे स्थगिती दिल्याने आता पुन्हा सर्वच रेतीघाट बंद करण्यात आलेले आहेत. मात्र रेतीची आवश्यकता असल्याने आता रेती चोरांचे फावले आहे. रेती चोरीवर महसुल विभाग व पोलीस कशाप्रकारे अंकुश लावते आता याकडे लक्ष लागले आहे. मोहाडी तालुक्यातील लहान मोठे २५ रेतीघाटापैकी यावर्षी फक्त ६ रेतीघाटाचे लिलाव झाले होते. या नेती घाटातून धडाक्यात रेती काढण्याचे काम सुरु होते. रेती उपसा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंतच असल्याने व मधल्या काळात पावसाळा येत असल्याने लिलाव घेणारे लवकरात लवकर रेतीचा उपसा करण्यासाठी प्रयत्नशिल होेते. अधिकाधिक प्रमाणात रेतीचा उपसा करुन जास्त प्रमाणात नफा कमविण्याच्या उद्देशाने प्रत्येक ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त रेती भरुन वाहतूक सुरू होती. मात्र अशातच उच्च न्यायालय नागपूरतर्फे रेतीघाटातून रेती काढण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश येऊन धडकला. त्यामुळे १३ मे पासून भंडारा जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटातून रेती काढण्यावर बंदी घालण्यात आली. (शहर प्रतिनिधी)