शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

माती परीक्षणाकडे शेतकर्‍यांची पाठ

By admin | Updated: May 15, 2014 23:16 IST

पीक उत्पन्नाकडे सहभागी असणार्‍या घटकांमध्ये जमीन हा एक महत्वाचा वैकल्पीक घटक आहे. शेती नियोजनामध्ये जमिनीचा कस उत्तम ठेवण्यास मृद व पाणी परीक्षणावर ..

ूभंडारा : पीक उत्पन्नाकडे सहभागी असणार्‍या घटकांमध्ये जमीन हा एक महत्वाचा वैकल्पीक घटक आहे. शेती नियोजनामध्ये जमिनीचा कस उत्तम ठेवण्यास मृद व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो. यासाठी माती परिक्षण करणे आवश्यक असताना जनजागृती अभावी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविल्याची बाब समोर आली. केवळ शासनाच्या योजनेतून माती परीक्षण करून तोकडी उपाययोजना केली जात असल्याने शेतमालाचे उत्पादन घटले आहे.

भरघोष उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता पिकविणे अत्यंत महत्वाचे आहे. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फूरद व पालास या प्रमुख अन्न घटकांची गरज असून ती बहुतांश रासायनिक खतांद्वारे झालेली आहे. प्रमानशीर खते न दिल्यास पिके चांगली येत नाही. व अनावश्यक खर्च वाढतो. कदाचित मातीचे परिक्षण केल्याने अन्न द्रव्यांची नेमकी गरज पडू शकते. त्यामुळे खताच्या वापरात व खर्चात आर्थिकदृष्ट्या बचत होवून उत्पादनात वाढ करता येवू शकते. मात्र शेतकर्‍यांच्या वैयक्तीक माती परिक्षणाकडे कल नसून शासनाच्या योजनांवर भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यात ७९ शेतकर्‍यांनी सर्व साधारण तर पाच शेतकर्‍यांनी सुक्ष्म मुलद्रव्य तपासणी केली. सर्व साधारण तपासणीसाठी ५0 रूपये तर सुक्ष्म तपासणीसाठी २00 रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरी धजावत असल्याचे दिसून येते. शासनाने २0१0-११ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून माती परिक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या १0 हेक्टरला एक नमूना तपासल्या जातो.

यावर्षी २१८ गावातील ३८३३ नमुने तपासल्या जाणार आहेत. यानंतर जमीन आरोग्य पत्रिका तयार करून शेतकर्‍यांना उपाय योजना सांगितल्या जाते. परंतु या योजनेवर शेतकर्‍यांची मदार असल्याचे दिसत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय जमीन आरोग्य सुपिकता व्यवस्थापन कार्यक्रम राबवून प्रति हेक्टरी ५00 रूपये सवलतीने सुक्ष्म द्रव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र माती परिक्षणाकडे पाठ फिरविल्याने जमिनीची कस सुधारत नसल्याने शेतमालाचे उत्पादन घटत आहे.

(नगर प्रतिनिधी)