शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाऊस २९ %, जलसाठा १९ %, रोवणी शून्य

By admin | Updated: July 9, 2014 23:16 IST

कधी नव्हे एवढ्या कमी पावसाची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत १६० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना यावर्षी केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे.

भंडारा : कधी नव्हे एवढ्या कमी पावसाची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत १६० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना यावर्षी केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.दुष्काळाचे सावटभंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी खरीपाचे पीक संकटात सापडले आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर झाले गेले दु:ख विसरुन यावर्षी जोमाने कामाला लागला होता. महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, परंतु निसर्ग दगा देत आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. हंगाम लांबत आहे. त्यामुळे उत्त्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी यावेळी ४० ते ५० टक्के रोवणी होते. परंतु पऱ्हेच नाहीतर रोवणीचा प्रश्नच उद्भवत नाही. जलाशयाची स्थिती भीषणभंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी पेरणी आणि रोवणीसाठी मिळत असला तरी चिखलासाठी आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)