शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बावनथडी वितरिकेच्या कामाला रेल्वेचा ‘खो’

By admin | Updated: May 6, 2015 00:47 IST

मुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित ..

विभागाचे दुर्लक्ष : अनेक गावे सिंचनापासून वंचितमोहन भोयर तुमसरमुंबई-हावडा रेल्वे ट्रॅक खालून वितरिकेच्या कामांना रेल्वेने मंजूरी न दिल्याने देव्हाडी परिसरातील अनेक गावे सिंचनापासून वंचित आहे. वितरीकेचे गाळे तयार करण्याकरिता संबंधित विभागसुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे समजते.तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. सन २०१२-१३ मध्ये तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही गावांना प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. अनेक गावात वितरीकेची कामे रखडली आहेत. देव्हाडी परिसरात रेल्वे ट्रक छेदून मुख्य वितरिका पलीकडे नेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने मंजूरी दिली नाही. मुख्य वितरिकेचे काम रखडले आहे.मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर पलीकडे मुख्य वितरीकेच्या कामाला रेल्वे प्रशासनाने ‘खो’ दिला आहे. रेल्वे ट्रक पलीकडे २० ते २५ गावे यामुळे सिचंनापासून वंचित आहेत. देव्हाडी-माडगी सिवनी शिवारात रेल्वे ट्रॅकपर्यंत दोन्ही बाजूचे बहुतांश प्रकल्पाची कामे झाली आहेत. रेल्वे ट्रॅकपर्यंत येऊन ती थांबली आहे. बावनथडी प्रकल्प अधिका-यांचे येथे नियोजनही चुकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. वितरिका जेथून रेल्वे ट्रॅक खालून जाण्याचे निश्चित करण्यात आले. त्या स्थळापासून १०० ते १५० मीटर अंतरावर एक मोठा नाला आहे. या नाल्याखालून मोठया जलवाहिन्या घालून वितरीकेत पुढे पाणी सोडले जाऊ शकत होते. १०० ते १५० मीटर अंतरावर रेल्वे ट्रक खालून वितरिका कामाला मंजूरी देण्यात येऊ शकते काय? याचा विचार रेल्वे प्रशासन करीत असल्याचे समजते.गोसेखुर्द प्रकल्प बांधकामाची सध्या चौकशी सुरु आहे. बावनथडी प्रकल्प सुमारे ३५ वर्षांपुर्वी सुरु झाला होता. निधी अभावी हा प्रकल्प रखडत गेला. संपूर्ण बावनथडी प्रकल्पाच्या बांधकामावर लक्ष घातल्यास विना महत्वाची कामे आधी करण्यात आली. यात मलाईदार कामांचा समावेश आहे. रस्त्यावरील पूल, लहान वितरिीेवरील गेट, पुलाचा समावेश आहे. आदिवासी मंत्र्यांना निवेदनलेंडेझरी येथे सोमवारी आदिवासी बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्याचे आदीवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. परिसरातील प्रकल्पग्रस्त बांधवानी जमिनीच्या मोबदला व पुर्नवसनबाबद मंत्र्यांना निवेदन दिले. ना. आत्राम यांनी जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.