शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

अवकाळी पावसाने रबी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मदतीची मागणी : वर्षअखेरीसही कर्जाचा विळखा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील खमारी, आंबाडी, भिलेवाडा, पिंडकेपार, सालेबर्डी, गुंथारा, धारगाव, करचखेडा, सिंगोरी, पलाडी, आमगाव, उसरागोंदी, टेकेपार डोडमाझरी, दिघोरी आदी परिसरातील पिकांचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.खरीप हंगामातील परतीच्या पावसाचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी सातत्याने संकटात सापडलेला बळीराजा अद्यापही बाहेर निघू शकला नाही. अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाख्याने जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी हंगामातील पीकांची काढणीची लगबग सुरु असतानाच अवकाळीच्या तडाख्याने पीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे रबी पिकांच्या उत्पादनात सुमारे ७० टक्के घट झाली असल्याची माहिती आहे.शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावर्षी सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. गत आठवड्याभरापासून अनेकवेळा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने यात आणखीच भर पडली आहे.सततच्या पावसाने शेतकरी त्रस्तलाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांसह गहू, हरभरा पीके संकटात सापडली आहे. अनेक ठिकाणी गहे काळवंडला असून कापणी केलेल्या रबी पिकांचा कडपा भिजल्याने शेतकरी धास्तावले आहे. एकाच आठवड्यात दोनदा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कायम राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती