शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रोहोयो मजुरांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:44 IST

भंडारा : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून ...

भंडारा : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टिकोनातून सहानुभूती पूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून राज्यातील सर्व जिल्ह्यातील नोंदणीकृत रोहोयों मजुरांना एक विशेष बाब म्हणून सरसकट प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी निर्णय द्यावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली आहे. कोरोना महामारीच्या काळात मजूर आर्थिक विवंचनेत आहे.

अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर भूमिहीन, कामगारांना दररोज मोलमजुरीचे काम केल्याशिवाय त्यांची सकाळ संध्याकाळची चूल पेटत नाही. परंतु कोरोना काळात त्यांना कोणतेच काम उपलब्ध होत नसल्यामुळे हातावर आणून पानावर खाण्याची एवढेच नव्हे तर प्रसंगी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पवनी, लाखनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली,भंडारा तालुक्यासह अन्य गावातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कामगारांना एक विशेष बाब म्हणून सरसकट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुंमने, अरुण ठवरे,उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, जयपाल रामटेके, अरुणा दामले, पपीता वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भूतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, कल्पना वानखेडे, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवें, संघमित्रा गेडाम प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, सरिता टेंभूर्णे, विद्या धारगावे, वर्षा शेंडे, साधना मेश्राम, अनु गेडाम, साधना गोडबोले, तरासन डोंगरे, पंचशील मेश्राम, रमा धारगावे, कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे, अर्चना उंदीरवाडे, वनमाला बोरकर, मनीषा मेश्राम, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सुमन वंजारी, प्रमिला बोरकर यांनी केली आहे