शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

आधुनिकीकरणात टपाल विभागाने टाकली कात

By admin | Updated: October 10, 2015 00:58 IST

बदलत्या काळानुसार टपाल विभागाने ही आधुनिकीकरणासाठी कात टाकली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रधान डाकघरातही आधुनिक साहाय्याने कामे पूर्ण केली जात आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराबदलत्या काळानुसार टपाल विभागाने ही आधुनिकीकरणासाठी कात टाकली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रधान डाकघरातही आधुनिक साहाय्याने कामे पूर्ण केली जात आहे. जिल्हयात १२० ग्रामीण डाकघर असून उपडाकघराची संख्या १८ आहे. आज ९ पासून टपाल दिन कार्यक्रम म्हणून सप्ताहाभर विविध कार्यक्रमाचेही आयोजन प्रधान डाकघरामार्फत राबविले जाणार आहेत. जगात ९ आॅक्टोंबर १९६९ मध्ये जपान येथील टोकीया शहरात युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्यावतीने आंतरराष्ट्रीय टपाल सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. टपाल सेवेला सुरु होऊन जवळपास १५३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरवर्षी जगातील १५० देशांमध्ये आंतरराष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो.भंडारा जिल्हयात सन १९८१ मध्ये प्रधान डाकघराचे कार्य नियमितरीत्या सुरु झाले. जिल्ह्यात १३९ डाकघर असून त्यात भंडारा शहरात प्रधान डाकघर आहे. यात कार्यालयामार्फत रेल्वे बुकिंग सेवा, बचत बँकेचे व्यवहार, आवर्ती जमा खाते, राष्ट्रीय बचत खाते, टाईम डिपॉझीट, वरिष्ठ नागरिक सेवा, दूरध्वनी व इलेक्ट्रीक बिल सेवा, मायस्टॅम्प सेवा, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व जनधन योजना यासह अन्य योजना डाकघरामार्फत चालविण्यात येत आहेत.