शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांना सोडले गरीबांना झोडपले

By admin | Updated: December 23, 2014 22:57 IST

नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे

अतिक्रमण कारवाईत भेदभाव : धनदांडग्यावर कारवाई कोण करणार?भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)श्रीमंतांचे अतिक्रमण केव्हा हटणार? अतिक्रमण काढताना केवळ गरीबांचीच दुकाने काढली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हातात घेतली. मात्र फुटपाथ दुकानदारांची व फेरीवाल्यांची दुकाने काढण्यात आली. परवा साईमंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र त्याच मार्गावरील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. एकासोबत आईचा दुसऱ्यासोबत मावशीसारखा व्यवहार केल्याचा आरोप फुटपाथदुकानदारांनी केला आहे. फुटपाथ दुकानदारांचे आयुष्य उघड्यावर आले असताना त्यांच्यासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. पालिका प्रशासनाची ही मोहीम सर्वांसाठी आहे तर याच मार्गावरील अतिक्रमणधारकांची दुकाने का उद्ध्वस्त करण्यात आली. तर सर्वांवरच कारवाई कराधनदांडग्यांना सोडून गरीबांची दुकाने उदध्वस्त करणाऱ्या पालिका प्रशासनाने तर धनदांडग्यावरही कारवाई करावी. त्यांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे. अतिक्रमण काढणे ही चांगली बाब आहे. त्याचे स्वागतही आहे. रस्ता मोकळा होऊन रहदारीला त्याचा फायदा होतो. मात्र अतिक्रमण काढण्याचा जोर केवळ गरीबांवरच दाखविण्यात आला.