शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

श्रीमंतांना सोडले गरीबांना झोडपले

By admin | Updated: December 23, 2014 22:57 IST

नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे

अतिक्रमण कारवाईत भेदभाव : धनदांडग्यावर कारवाई कोण करणार?भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)भंडारा : नगरपालिका हद्दीतील ‘अतिक्रमण’ हा पालिका प्रशासनाचा गळ्यातील काटा बनला आहे. एकीकडे प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाचा फतवा जारी करून गरीबांचे अतिक्रमण काढत आहे तर दुसरीकडे श्रीमंतांच्या अतिक्रमणाला बगल देत आहे. कालपरवा अतिक्रमण निर्मूलनाच्या मोहीमेनंतर हाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास आला. एक लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात दाट वस्ती आहे. मुख्यत: बसस्थानक ते जलाराम चौक पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यासह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्यावरही अतिक्रमण बोकाळले आहे. मात्र संबंध आणि राजकीय दबाव या दोन बाबी अतिक्रमण निर्मूलनाला अडसर ठरत आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव अतिक्रमणाला खतपाणी घालत आहे. (प्रतिनिधी)श्रीमंतांचे अतिक्रमण केव्हा हटणार? अतिक्रमण काढताना केवळ गरीबांचीच दुकाने काढली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हातात घेतली. मात्र फुटपाथ दुकानदारांची व फेरीवाल्यांची दुकाने काढण्यात आली. परवा साईमंदिर मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र त्याच मार्गावरील धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. एकासोबत आईचा दुसऱ्यासोबत मावशीसारखा व्यवहार केल्याचा आरोप फुटपाथदुकानदारांनी केला आहे. फुटपाथ दुकानदारांचे आयुष्य उघड्यावर आले असताना त्यांच्यासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. पालिका प्रशासनाची ही मोहीम सर्वांसाठी आहे तर याच मार्गावरील अतिक्रमणधारकांची दुकाने का उद्ध्वस्त करण्यात आली. तर सर्वांवरच कारवाई कराधनदांडग्यांना सोडून गरीबांची दुकाने उदध्वस्त करणाऱ्या पालिका प्रशासनाने तर धनदांडग्यावरही कारवाई करावी. त्यांनी केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे. अतिक्रमण काढणे ही चांगली बाब आहे. त्याचे स्वागतही आहे. रस्ता मोकळा होऊन रहदारीला त्याचा फायदा होतो. मात्र अतिक्रमण काढण्याचा जोर केवळ गरीबांवरच दाखविण्यात आला.