शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

विजेच्या लपंडावाने खुटसावरीवासी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

चितापूर येथे ३३ केव्हीचे स्वतंत्र वीज उपकेंद्र असूनसुद्धा मिनिट आणि तासाच्या अंतराने वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज विभागाच्या ...

चितापूर येथे ३३ केव्हीचे स्वतंत्र वीज उपकेंद्र असूनसुद्धा मिनिट आणि तासाच्या अंतराने वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन केल्यास ते उचलत नाहीत. उचलला तर काही तरी बिघाड किंवा वरून बंद असल्याचे सांगितले जाते.

रात्री अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना उकाड्यात डासांचा सामना करत रात्री काढावी लागली. पावसाने फक्त सुरुवात केली होती. मात्र, सध्या उन्हाळाच सुरू असून, उकाडा वाढला आहे. त्यात वारंवार अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस आला, निघून गेला, त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे.

पंखे व कुलरचा वापर वाढला असून, अशा स्थितीत वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब होऊ लागली आहेत. या प्रकारामुळे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी खुटसावरीवासीयांनी केले आहे.