शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची ...

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची विक्री करून तब्बल अडीच महिने लोटले असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप धानाचे चुकारे अदा करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून तालुक्यात सर्वत्रच धान लागवडीला वेग आला आहे. संबंधित शेतीकाम करताना ट्रॅक्टर व मजुरांकरवी भाड्याने केले जाते. सबंधितांना मजुरी देण्याकरिता उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

उन्हाळी धान विक्री करीत असताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर बारदाणा उपलब्ध नसल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांकडून ज्युटच्या बारदाण्यात धान खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांकडे ज्युटचा बारदाणा नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उधार उसने पैसे घेऊन ज्युटचा बारदाणा विकत घेऊन धानाची विक्री केली. मात्र, तब्बल अडीच महिने लोटून देखील धानाचे चुकारे न मिळाल्याने बारदाण्याचे पैसे कुठून द्यावे हा देखील मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

यासह गतवर्षीच्या खरिपातील धानाला शासनाने ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केले. मात्र, त्यापैकी केवळ अर्धे बोनस दिले आहेत व उर्वरित अर्धे बोनस शिल्लक आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी शासनाने देण्याचे आश्वासित केले होते. सध्या घडीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांना तत्काळ रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा व सोबतच अन्य मागण्या पूर्ण करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतेवेळी जि. प.चे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, गोपाल झोडे, पतीराम झोडे, नीकेश लंजे, हरिदास घाटे, सुकरण लंजे, धनराजहटवार, आदेश शेंडे, गिरीधर नागेश्वर, अरविंद राऊत, ताराचंद मातेरे, जगदीश बगमारे, पंडित गायकवाड, रामदास सावरकर यांसह अन्य धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते.