शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रौढ शिक्षण प्रेरकांची मानधन तत्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

महाराष्ट्रात साक्षर भारत योजना अंतर्गत गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील ९३ तालुक्यातील ७३१८ ...

महाराष्ट्रात साक्षर भारत योजना अंतर्गत गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील ९३ तालुक्यातील ७३१८ ग्रामपंचायत अंतर्गत १४ हजार ६३० प्रेरक-प्रेरिका कार्यरत आहेत. या प्रौढ शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्त्वावर करण्यात आली. नियुक्तीनंतर गावागावात निरक्षरांना शिकविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. साक्षर भारत अभियान जानेवारी ३१ मार्च २०१८ पासून शासनाने बंद केले आहे. त्यामुळे या प्रेरक-प्रेरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नाही तर त्यांचे २२ महिन्यांचे मानधनसुद्धा देण्यात आले नाही.

थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत समाविष्ट करावे, दरमहा मानधन द्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. निवेदन देताना प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सुजाता वंजारी, उपाध्यक्ष प्रतीक राऊत, सचिव हेमराज जांभुळकर, कार्यवाह मनोज रामटेके, सदस्य कविता कामळे, नांदेश्वर, राऊत, राणी, राजेश राखडे, लांजे, चिमणकर उपस्थित होते.