शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा

By admin | Updated: September 22, 2015 00:51 IST

जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था

साकोली : जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था किंवा इतर ठिकाणाहून कर्ज घेतात. कर्ज घेऊन आर्थिक अडचण सोडवितात. मात्र परतफेड करतांनी बरेच कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास धजावत नाही. घेतलेले कर्ज हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे कर्ज बुडविणे म्हणजे राष्ट्राचे नुकसान करणे होय. निधीची परतफेड करून देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा, असे प्रतिपादन प्राचार्य होमराज कापगते यांनी केले. शनिवारी श्री साई ग्रामीण बिगर सहकारी संस्थेच्या सभेप्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे, कार्यवाह रेवाराम तिडके, संचालक दामोदर कापगते, धनंजय डोंगरवार, घनश्याम वलथरे, रेवाराम डोंगरवार, भास्कर भेंडारकर, नानेश्वर लोहीकर, शैलेश गजभिये, यादोराव राऊत, सुनीता वाडीभस्मे उपस्थित होते.यावेळी राहुल काशीवार, वल्लभ बोरकर, मनिष झोडे, अंशुमन कटकवार, दामिनी बन्सोड, तेजस्वीनी डोंगरवार, नितीन काशीवार, जोगीराज गोटेफोडे, नलीनी संग्रामे, स्वाती कावळे, ऐश्वर्या बावने, खुशबू भेंडारकर, तोषित घोरमारे, अंकुराज गणवीर, पुनम देवगीरीकर, तिलकचंद धोटे, यश फुंडे, अक्षय श्रीरांजे, आदित्य बोरकर या गुणवत विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जेष्ठ सभासद म्हणून छगन कापगते साकोली, हरिभाऊ घरडे बेदरा, डॉ. महादेव कापगते सेंदुरवाफा व अर्जुन कोसरे सेंदुरवाफा यांचाही शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन शैलेश गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता व्यवस्थापक भागवत मेश्राम, वरिष्ठ लिपीक शरद ब्राम्हणकर, कनिष्ठ लिपीक विनोद ठाकुर, घनश्याम राऊत, मनोज तिरपुडे यांनी सहकार्य केले. आमसभेला सर्व सभासद उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)