शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

किडींमुळे धानपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:44 IST

पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान : शासनाकडे मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडमोहाडी : पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे.तिरोडा तालुक्यातील बोदा या गावातील शेतकरी रमेश लक्ष्मण रिनाईत (४५) व अनेक शेतकºयांच्या शेतात मावा, तुडतुडा या किडीने धानपिक ग्रस्त झाले आहे.रिनाईत यांनी एकूण ४ एकरमध्ये जय श्रीराम धानाची लागवड केली आहे. यासाठी लागवड व एकूण ६० रूपयांचा खर्च झालेला आहे. मात्र किडीने उत्पादन शून्य झाले आहे. त्यांनी पीक विमा काढला आहे.मात्र याकडे तालुक्यातील अधिकारी दुर्लक्ष करीत असून आतापर्यंत काहीच चौकशी कोणत्याच अधिकाºयांनी केलेली नाही.त्यामुळे आता शेतकºयांनी बँकेचे व सावकारी कर्ज कसे परत करावे हा मोठा प्रश्न शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या शेतकºयांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक अधिकाºयांना द्यावे व पिकांची नुकसान भरपाई व कर्जमाफी देऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.