शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

धान उत्पादक दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.

ठळक मुद्देमदतीची अपेक्षा : परतीचा पाऊस आणि किडींचा प्रादुर्भाव, सर्वेक्षण अद्यापही सुरू नाही

न्यूज नेटवर्कभंडारा : राबराब राबून पिकविलेला धान हातातोंडाशी आला असताना आता परतीचा पाऊस आणि किडींच्या प्रादूर्भावाने उद्ध्वस्त होत आहे. दुहेरी संकटाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आला असून पीक विम्यासोबत शासकीय मदतीची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन आहे. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, कन्हान आणि सुर नदीसोबत गोसेखुर्द व बावनथडी असे दोन मोठे प्रकल्प आहेत. परंतु अद्यापही नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळत नाही.यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच अतीवृष्टी झाली. आता ऐन दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. शेतात कापलेल्या धानाचे फड आहेत. मात्र पावसाने कापलेला धान ओला होत आहे. या सर्व प्रकारात शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शासनाने शेतकºयांना पीक विम्यासोबतच शासकीय मदतीची घोषणा करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.वन्यप्राण्यांचा फटकाजिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्यजीव शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. धानपिकात रानडुकरांनी धुमाकुळ घातल्याने उभे पीक आडवे होत आहे. यासोबतच भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. वनविभाग नुकसानभरपाई देत नसल्याने आणि शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती